महाराष्ट्र गोसेवा आयोग’ स्थापनेच्या तीन महिने पूर्तते निमित्त महाराष्ट्रातील ९० हून अधिक गोसेवकांना आमंत्रित करून त्यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. गोसेवकांना भेडसावणाऱ्या समस्या,अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या बैठकीत करण्यात आला,कायद्याच्या चौकटीत राहून याअडचणींवर कशी मात करता येईल यावर सखोल चर्चा झाली.